पीक विमा योजना 2025, शेतकऱ्यांना कधी आणि कशी मिळते नुकसान भरपाई?

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग किंवा इतरनकारणांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रमुख पीक विमा योजना आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी सुरू केलेली आहे. विशेषतः खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी ही योजना लागू आहे … Read more