PM किसान आणि नमो शेतकरी योजनयाअंतर्गत या शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार ₹१२,०००
पीएम-किसान आणि नमो शेतकरी योजना कोणासाठी आहे? भारत हा कृषीप्रधान देश आहे, आणि शेतकऱ्यांचे जीवन सोपे करण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. यापैकीच दोन महत्त्वाच्या योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या दोन्ही योजनांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तुम्हालाही कधी प्रश्न पडतो का … Read more