शेतकरी नुकसान भरपाई योजना,2025 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा इतर हवामान बदलांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई योजनेतून शेतकऱ्यांना मदत मिळते. २०२५ मध्ये अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अशा नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय निधी वाटप करून आर्थिक … Read more