अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना,शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे

मागील काही दिवसांमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना झालेल्या व्यापक नुकसानाचा विचार करत, राज्य सरकारने २०२५ साठी अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना जाहीर केली आहे. ही योजना खासकरून त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या पिकांना जून ते ऑगस्ट २०२५ या काळात अतिवृष्टीमुळे हानी भोगावी लागली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (MahaDBT प्रणालीमार्फत) जमा करण्यात येणार आहे. … Read more

अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान? आता सरकार तुमच्या पाठीशी उभी!”

मागील काही वर्षांपासून राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. विशेषतः अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. शेतकरी दिवस रात्र शेतात कष्ट करतात.आणि अचानक आलेल्या गारपिटीमुळे सगळं वाया जातं.शेतकऱ्यांनी मेहनतीने उगवलेलं पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून पंचनामे करून नंतर मदत जाहीर … Read more