अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान? आता सरकार तुमच्या पाठीशी उभी!”

मागील काही वर्षांपासून राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. विशेषतः अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. शेतकरी दिवस रात्र शेतात कष्ट करतात.आणि अचानक आलेल्या गारपिटीमुळे सगळं वाया जातं.शेतकऱ्यांनी मेहनतीने उगवलेलं पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून पंचनामे करून नंतर मदत जाहीर … Read more