अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा – ई-केवायसीशिवाय मदत नाही!
महाराष्ट्र राज्य सरकारने एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची योजना सुरू केली आहे. ती योजना म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना.या योजनेचा उद्देश उन्हाळी पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान भरून काढणे हा आहे. सरकारतर्फे मंजूर झालेली निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, या मदतीसाठी … Read more